संदेश

मार्च, 2025 की पोस्ट दिखाई जा रही हैं

छत्रपति संभाजी महाराज पर इतिहास संबंधी पुस्तकें..

छत्रपति संभाजी महाराजांवर इतिहास संबंधी पुस्तकें.. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित इतिहासावर आधारित काही महत्वाचे मराठी पुस्तकं खालीलप्रमाणे आहेत: "शिवपुत्र संभाजी" (कमल गोखले), "छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ" (डॉ. जयसिंगराव पाऊर), आणि "छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे" (डॉ. सदाशिव शिवदे).  इतर महत्वाचे पुस्तकं: शिवपुत्र संभाजी: कमल गोखले यांनी लिहिलेले हे पुस्तक संभाजी महाराजांच्या जीवनातील विविध टप्प्यांवर प्रकाश टाकते, ज्यात त्यांचे बालपण, युद्ध कौशल्ये आणि मृत्यू यांचा समावेश आहे.  छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ: डॉ. जयसिंगराव पाऊर यांनी लिहिलेले हे पुस्तक संभाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा सखोल अभ्यास करते.  छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे: डॉ. सदाशिव शिवदे यांनी संकलित केलेले हे पुस्तक संभाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रांचा समावेश करते.  बुधभूषण: संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत लिहिलेला एक प्रसिद्ध ग्रंथ.  नखशिख, नायिकाभेद, सातशातक: संभाजी महाराजांनी ब्रज भाषेत लिहिलेले ग्रंथ. संभाजी महाराजांविषयी इतिहास लेखन सभासद बखर - कृष्णाजी अनंत सभासद. चिटणीस...

औरंगजेब ने छत्रपति संभाजी को क्यो मारा?

चित्र
औरंगजेब ने छत्रपति संभाजी को क्यो मारा?  Futuhat i Alamgiri (आलमगिरी) का लेखक ईश्वरदास नागर का Era 1658-1707 AD रहा हैं! छत्रपति शिवाजी महाराज का देहान्त 1680 AD मे हुआ! और छत्रपति संभाजी महाराज का राज्यभिषेक हुआ! 1689 मे संभाजीराजे की मृत्यु हुई ! 1657 मे छत्रपति संभाजी का जन्म हुआ था! अर्थात् आलमगिरी का लेखक दोनो मराठा छत्रपतियों के शतप्रतिशत समकालीन व्यक्ति है! तदनुसार औरंगजेब ने छत्रपति संभाजी को Gहाद के लिए मारा और उनके धर्मपरिवर्तन के लिए पुरी ताकत झोंक दी यह साफ दिखाई देता है! संभाजी महाराज का औरंगजेब से लढने के पिछे का कारण भी सत्ता प्राप्ति नहीं अपितु प्रजाजन की उसके अत्याचार से रक्षा थी! वही औरंगजेब का प्रयोजन तो पानी की तरह साफ है - Gहाद! औरंगजेब का उद्देश्य Gहाद न होता तो सामान्य मृत्यु मारता! मतपरिवर्तन के लिए इस तरह प्रताड़ित न करता! शरिर के तुकडे तुकडे करने की विधि तो किताब में लिखी हुई है! तदनुसार ही SAME किया! जो आजभी हो रहा है! औरंगजेब ने छत्रपति संभाजी को Gहाद के लिए मारा, और छत्रपति संभाजी उसके आगे न झूकते हुए स्वाभिमान के साथ बलिदान हुए !  #सामयिकी #इतिहा...

छत्रपति संभाजी का राजा रामसिंग को पत्र

चित्र
 छत्रपति संभाजी महाराज लिखते हैं - 'प्रजा-पालनाचा आमचा धर्म आम्ही टाळू शकत नाही. या दुष्ट यवनांशी युद्ध करण्यांत आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग, सारांश सर्व काही पणाला लावण्यास तयार आहो. याच उद्देशाने आम्ही अकबर आणि दुर्गादास राठोड यांना आश्रय दिला आहे. आम्ही यवनाधिपतीच्या अनेक सेनानायकांचा वध केला, कित्येकांना कारागृहात टाकले, कांहींना खंडणी घेऊन सोडून दिले... आता अशी वेळ आली आहे की त्या यवनाधमाला (औरंगजेबाला) पकडून कारागृहात घालणे शक्य होईल. मग आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकृत्ये निविघ्नपणे पार पाडण्याची व्यवस्था करता येईल." (पुस्तक : शिवपुत्र संभाजी. ले. सौ. कमल गोखले पृ.३१)  हिंदी अनुवाद :  " प्रजा पालन का धर्म हम टाल नही सकते। इन दृष्ट यवनों से युद्ध करने के लिए हम हमारी संपत्ति, अपना देश, अपने दुर्ग शारांश सर्वस्व लगाने तय्यार है। इसी उद्देश्य से हमने अकबर और दुर्गादास राठौड़ को आश्रय दिया है। हमने यवनाधिपती के अनेकों सैन्यनायकों का वध किया है, कईयों को कारावास में डाल दिया, कईयों को भय दिखाकर उनसे अभीष्ट लेकर छोड़ दिया... अब ऐसा समय आ गया है कि...