छत्रपति संभाजी का राजा रामसिंग को पत्र
छत्रपति संभाजी महाराज लिखते हैं -
'प्रजा-पालनाचा आमचा धर्म आम्ही टाळू शकत नाही. या दुष्ट यवनांशी युद्ध करण्यांत आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग, सारांश सर्व काही पणाला लावण्यास तयार आहो. याच उद्देशाने आम्ही अकबर आणि दुर्गादास राठोड यांना आश्रय दिला आहे. आम्ही यवनाधिपतीच्या अनेक सेनानायकांचा वध केला, कित्येकांना कारागृहात टाकले, कांहींना खंडणी घेऊन सोडून दिले... आता अशी वेळ आली आहे की त्या यवनाधमाला (औरंगजेबाला) पकडून कारागृहात घालणे शक्य होईल. मग आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकृत्ये निविघ्नपणे पार पाडण्याची व्यवस्था करता येईल."
(पुस्तक : शिवपुत्र संभाजी. ले. सौ. कमल गोखले पृ.३१)
हिंदी अनुवाद :
" प्रजा पालन का धर्म हम टाल नही सकते। इन दृष्ट यवनों से युद्ध करने के लिए हम हमारी संपत्ति, अपना देश, अपने दुर्ग शारांश सर्वस्व लगाने तय्यार है। इसी उद्देश्य से हमने अकबर और दुर्गादास राठौड़ को आश्रय दिया है। हमने यवनाधिपती के अनेकों सैन्यनायकों का वध किया है, कईयों को कारावास में डाल दिया, कईयों को भय दिखाकर उनसे अभीष्ट लेकर छोड़ दिया... अब ऐसा समय आ गया है कि इस यवनाधिपती (औरंगजेब) को पकड़कर कारागृह मे डालना संभव होगा! फिर अपने देवताओं की पुनर्स्थापना करके धर्मकृत्य निर्विघ्न रूपेण सम्पन्न करने की व्यवस्था की जा सकेगी!"
(https://archive.org/details/shivputra-sambhaji-by-kamal-gokhale-marathi/page/493/mode/1up?view=theater)
इससे साफ है कि छत्रपति संभाजी महाराज धर्म के लिए लढने वाले शुरवीर थे! धर्मवीर थे! जय भवानी!

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें